Swipe to read ➡️
चीनने केलेल्या बेकायदेशीर नामांकरण प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून भारताने अरुणाचल प्रदेशातील २७ सीमावर्ती स्थानांना अधिकृत मानक नावे दिली आहेत.
या नामांकरण प्रक्रियेत भारतीय लष्कर, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि सर्वे ऑफ इंडिया यांसारख्या प्रमुख संस्थांचा सहभाग होता.
या कृतीने भारताने अरुणाचल प्रदेश हे आपला अविभाज्य भाग असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्पष्ट संदेश दिला आहे.